अत्तरबीज..!!

ज्यांनी आपलं आयुष्य पणाला लावून कविता लिहिल्या, कविता जगल्या, आपल्या आयुष्याला प्रेरित केलं, आपल्याला व्यक्त व्हायला शिकवलं त्या थोर कवींची सुरुवात नेमकी कशी झाली? त्यांच्या कवितेला नक्की कोणता सुगंध आहे? आज इतक्या वर्षानंतरही तो सुगंध तसाच दरवळत आहे का? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आणि कविता बहरण्या पासून ते आपल्या मस्तिष्का पर्यंत पोहोचणाऱ्या सुगंधाच्या शोधाचा प्रवास म्हणजे,
“अत्तरबीज!”

ही “अत्तरबीजं” वाचूया, वेचुया आणि भविष्यासाठी पेरूया!!!
आज पासून सुरु होतंय एक नवीन पाक्षिक सदर..
नक्की वाचा..
दर महिन्याच्या २ आणि १७ तारखेला..