शिकार कशाची करायची हे निश्चित आहे.. निबिड जंगलात धावायचं आहे.. दिशा पण ठरलेली आहे.. शिकारीचं धैर्य आहे.. हातात गांडीव आहे.. पाठीवर भाता आहे.. इतकं सगळं असून भात्यात जर संवेदनशिलतेचे शर नसतील तर मग शिकार कशी करणार.. “संवेदनांचे शर हरवून बसलेल्या तरुणांनो, प्रत्यक्ष कृतीशिवाय तत्वांना.. विचारांना किंमत नसते.. आचरणाशिवाय वाणी पोकळ ठरते.. शरणागतीत कसलेही भविष्य नसते, भविष्याची आशा दडपलेली असते.. ती कृतीमध्ये..
