आपल्या पंखांखाली रानपाखरांना घेऊन त्यांच्यात आकाशाचे भव्यत्व आणि सूर्याचे तेजत्व पेरणारे.. उजाड माळरानाची रुपांतरे संपन्न ज्ञानमंदिरात करणारे.. आपल्या अलौकिक कर्तव्यातून महाराष्ट्राच्या मातीवर ‘रयत शिक्षण संस्थेच्या’ रूपाने ज्ञानाचे तीर्थ निर्माण करणारे.. कर्मवीर हेच एक ध्यासपर्व.. इतिहासाला लाभलेले स्फुर्तीस्थान.. आधुनिक सुधारणांचे जनक…
